वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेअंतर्गत मुलींना भविष्यात तब्बल ६५ लाख रुपये मिळतील !

Central government New Scheme for girls

केंद्र सरकारने मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सुरु केलेली योजना म्हणजे 'सुकन्या समृद्धी योजना ' ही मुलींच्या पालकांसाठी एक अत्यंत उपयुक्त आणि विश्वासार्ह योजना आहे. मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी पालकांना फार मोठया प्रमाणात पैसे लागतात , त्यासाठी ही योजना ज्या पालकांना मुली किंवा मुलगी आहे. त्यांच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून दिलासा देते. अगदी दरमहा काहीशा रकमेची नियमित बचत करून भविष्यात ६५ लाखाहून अधिक रक्कम मिळविण्याची संधी ही  योजना देते.

Read More »

कामगारांना ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार दरमहा ५ हजार रुपये पेन्शन !

Prdhanmantri shramdan yojana 2025

कामगारांना वृद्धपकाळात आर्थिक सुरक्षिततेचा फार मोठा प्रश्न सतावत असतो. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने "प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना " सुरु केली आहे. ही योजना रिक्षाचालक, फेरीवाले , घरकाम करणाऱ्या महिला , हमाल, शेतमजूर यांच्यासारख्या कामगारांसाठी तयार करण्यात आली आहे. उतारवयात त्यांना आधार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. थोडीफार रक्कम महिन्याला भरणाऱ्यांना निवृत्तीनंतर दरमहा निश्चित पेन्शन दिली जाते. यामुळे त्यांचे भविष्यातील आर्थिक संकट टाळता येते. ही योजना कामगारांसाठी एक महत्वाची संधी आहे.

Read More »

आनंदाची बातमी! ज्येष्ठ  नागरिकांना २०००० रुपये मिळणार ; थेट खात्यात जमा ! त्वरित लाभ घ्या

Senior Citizen Scheme 2025

आनंदाची बातमी!! राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन योजना सुरु केली आहे. त्या योजनेचे नाव आहे. "ज्येष्ठ नागरिक बचत योजना " या योजनेच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना दरमहा २००००  रुपये मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी २०००० रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यामुळे अनेकांमध्ये याबाबत उत्सुकता वाढली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा? यासाठी पात्रता काय ? कागद पत्रे कोणते लागतील या बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. अधिक माहिती खाली दिलेली आहे.

Read More »

इराण-इस्रायल युद्धामुळे भरतात केवळ १६ दिवस पुरेल एवढा LPG चा साठा उपलब्ध ! जाणून घ्या सविस्तर

LPG Shortage in India because of Iran-Israyal war

महत्वाची बातमी इराण - इस्रायल युद्धामुळे संपूर्ण जगात चिंताजनक स्थिती तयार झाली आहे. या दोन्ही देशांनी युद्ध थांबवून शांततेने मार्ग काढावा असे आवाहन अनेक देशांनी केले आहे. पण या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे आणि याचा भारताला पण फटका बसण्याची शक्यता आहे.

Read More »